बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आजारी पडलेल्या धोकादायक इंदिरागांधी उड्डाणपूलाचे आॅडीट लवकर करा – गणेश अहेर

पिंपरी(वास्तव संघर्ष) येथील सर्व नागरिकांना रहदारीसाठी बनवण्यात आलेला उडाण्णपुल गेल्या अनेक वर्षापासून इंदिरागांधी उड्डाणपूलाचे दूरवस्था झालेली आहे. अनेक कठडे झिजून पडत आहेत योग्य देखरेख नसल्यामुळे हा पुल आजारी पडला असून याचा धोका पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या जिवाला होऊ शकतो. तरीदेखील प्रशासन या जीर्ण झालेल्या पुलाकडे दूर्लक्ष करत आहे.

काही दुर्घटना घडल्यास प्रशासन जवाबदार राहिल याची जबाबदारी खाञी प्रशासनाने घ्यावी.

प्रशासनाने त्वरीत आॅडीट करून त्या कामात लक्ष केंद्रित करावे आशी मागणी गेले अनेक दिवस मातोश्री ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर हे करत आहेत.

Share this: